Search

Now Playing

देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आंधळेची हत्या केली गेली आहे , उबाठाचे नेते विनायक राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप आंधळे नावाचा प्रमुख आरोपी आहे, हा पकडलेल्या आरोपींना खुनापर्यंत पोहचवण्यासाठी मदत करेल, म्हणून त्याची हत्या या शासनकर्त्यांकडून केली गेल्याचे विनायक राऊत म्हणाले.

Share this news:
Follow us:
Location

RATNAGIRI, RATNAGIRI, MAHARSHATRA, INDIA

Get More News

Download our app for more breaking news and updates

Download App