Now Playing
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिघंची येथील पेट्रोल पंपावरील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशीची मागणी
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिघंची येथील पेट्रोल पंपावरील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशीची मागणी
आटपाडीच्या कचरा डेपोत पुन्हा एकदा भीषण आग
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विभागांचे जिल्हास्तरीय तालुका स्तरीय अधिकार्यांनी समन्वय अधिकारी म्हणून चोख जबाब दारी बजावली संपूर्ण भव्य उपक्रमाचे संनियंत्रण केले.
पालकमंत्री यांचे संकल्पनेतून साकारलेल्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी "या लोकोन्मुखी उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद.
जिद्द धैर्य आणि मेहनतीतून तरुण शेतकऱ्यांची जुगाड यंत्रणा पिकांच्या फवारणीत मंथन मडावी यांचे यश
रूठकर ट्रेन पकड़ने जा रहे प्यार के पैरों में गिरा प्रेमी, दृश्य देखकर मौके पर पहुंची पुलिस
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांचे आवाहन
अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही झाली पाहिजे,मोहसीन खान
रेणापूर खरोळा मारहाण प्रकरण,पोलिस निरीक्षकांनी दिली माहिती
राज्यस्त कर्तव्यदक्ष पुरस्काराने प्रमोद गोविंद भगत यांचा सन्मान
आ. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शेडापार्क येथील बांधकामाची पाहणी केली.
Comments (1)
Ashok Pawar MD
23 May, 2025कृषी उत्पन्न बाजार समिती दिघंची येथील पेट्रोल पंपावरील गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशीची मागणी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिघंची येथे पेट्रोल पंप आहे सदर पेट्रोल पंपावरती 35 ते 40 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे सदर भ्रष्टाचाराची चौकशी ही निष्पक्ष व्हावी अशी मागणी दिघंची येथील धनाजी जावीर व दत्तात्रेय वाघमारे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आटपाडी तसेच डी डी ए आर व जिल्हाधिकारी सांगली पणन मंत्रालय यांच्याकडे केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या दिघंची येथील पेट्रोल पंपावर झालेला भ्रष्टाचार हा बाजार समितीचा काळाबाजार असल्याचे म्हटला आहे याची चौकशी राज्यस्तरावर होणे संदर्भात त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हे कायदेशीर नाहीत त्याचबरोबर भ्रष्टाचार हा सभापती व नोकर यांच्या संगनमताने झाल्याची तक्रार बाजार समितीमधील सदस्यांनीच केली आहे व या वरती संगणमताने पडदा टाकण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीत म्हणून सदर घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी असणाऱ्या वरती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे