Now Playing
तळेवाडी ते हिवताड रस्त्याचे काम निकृष्ट सामग्रीने मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
तळेवाडी ते हिवताड रस्त्याचे काम निकृष्ट सामग्रीने मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार
आटपाडीच्या कचरा डेपोत पुन्हा एकदा भीषण आग
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विभागांचे जिल्हास्तरीय तालुका स्तरीय अधिकार्यांनी समन्वय अधिकारी म्हणून चोख जबाब दारी बजावली संपूर्ण भव्य उपक्रमाचे संनियंत्रण केले.
पालकमंत्री यांचे संकल्पनेतून साकारलेल्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी "या लोकोन्मुखी उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद.
जिद्द धैर्य आणि मेहनतीतून तरुण शेतकऱ्यांची जुगाड यंत्रणा पिकांच्या फवारणीत मंथन मडावी यांचे यश
रूठकर ट्रेन पकड़ने जा रहे प्यार के पैरों में गिरा प्रेमी, दृश्य देखकर मौके पर पहुंची पुलिस
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांचे आवाहन
अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही झाली पाहिजे,मोहसीन खान
रेणापूर खरोळा मारहाण प्रकरण,पोलिस निरीक्षकांनी दिली माहिती
राज्यस्त कर्तव्यदक्ष पुरस्काराने प्रमोद गोविंद भगत यांचा सन्मान
आ. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शेडापार्क येथील बांधकामाची पाहणी केली.
Comments (1)
Ashok Pawar MD
23 May, 2025तळेवाडी ते हिवताड रस्ता निकृष्ट काम मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार तळेवाडी ते हिवताड हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सध्या बनवला जात आहे मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मानकाप्रमाणे या रस्त्याचे काम होत नसल्याची तक्रार काळेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा शिवस्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष मोहन बागल यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे सदर ई-मेल वरती मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेतली असल्याचे उत्तर सुद्धा आलेला आहे त्याचबरोबर उप अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सांगली यांनाही निवेदन दिला आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की सदर रस्ता बनवत असताना मुरूम ट**** आवश्यक होते मात्र सदर रस्ता कामांमध्ये माती व करलाची माती टाकलेली आहे त्यामुळे सध्या उन्हाळी थोडासा पाऊस झालेला आहे सदर रस्त्यावरून जाय करत असताना नागरिक घसरून पडत आहेत व अनेक नागरिक घसरून पडल्याने जायबंदी झालेला आहे त्यामुळे सदर बांधकाम करणारे ठेकेदार व या बांधकामावरती देखरेख करणारे अधिकारी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी बागल यांनी केली आहे वास्तविक पाहता नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु सदर यंत्रणा राबवत असताना अधिकारी व ठेकेदार ठीक काम करत नाहीत त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होऊन सुद्धा नागरिकांना व सुविधा होतात याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे अशा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या वरती कठोर कारवाई होणं गरजेचे आहे जेणेकरून इतरांना यातून धडा मिळेल