Now Playing
तळेवाडी ते हिवताड रस्त्याचे काम निकृष्ट सामग्रीने मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
तळेवाडी ते हिवताड रस्त्याचे काम निकृष्ट सामग्रीने मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार
आटपाडीत हिंदू-मुस्लिम सामाजिक एकतेचं दर्शन
महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना
शिवस्फारकासाठी आटपाडी मध्ये बंद आंदोलकांकडून घोषणाबाजी
शिवस्मारकाच्या साठी आटपाडीकरांचा कडकडीत बंद आटपाडीकरांच्या प्रतिसाद उस्फूर्त महेश कुमार पाटील
चामोर्शी तालुका पारंपारिक महाग्रामसभेची मासिक सभा उत्साहात संपन्न
रेणापूर शहरात शासकीय रुग्णालयासमोर ट्रकने चौघांना चिरडले,दोघे ठार तर दोघे गंभीर जखमी
लाखोंचे कर्ज,टँकरने पाणी,टोमॅटोला कवडीमोल भाव,शेतकरी हताश
लखमापूर बोरी जि,प, उच्च,प्रा, केंद्र शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
वायगाव येथे कॉन्ट्रॅक्टरने गळफास घेऊन केली आत्महत्या
हंडरगुळी शिवारात शेतकऱ्यांची आत्महत्या,तिघांवर वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Comments (1)
Ashok Pawar MD
23 May, 2025तळेवाडी ते हिवताड रस्ता निकृष्ट काम मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार तळेवाडी ते हिवताड हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सध्या बनवला जात आहे मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मानकाप्रमाणे या रस्त्याचे काम होत नसल्याची तक्रार काळेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा शिवस्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष मोहन बागल यांनी केली आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे तक्रार केली आहे सदर ई-मेल वरती मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेतली असल्याचे उत्तर सुद्धा आलेला आहे त्याचबरोबर उप अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सांगली यांनाही निवेदन दिला आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की सदर रस्ता बनवत असताना मुरूम ट**** आवश्यक होते मात्र सदर रस्ता कामांमध्ये माती व करलाची माती टाकलेली आहे त्यामुळे सध्या उन्हाळी थोडासा पाऊस झालेला आहे सदर रस्त्यावरून जाय करत असताना नागरिक घसरून पडत आहेत व अनेक नागरिक घसरून पडल्याने जायबंदी झालेला आहे त्यामुळे सदर बांधकाम करणारे ठेकेदार व या बांधकामावरती देखरेख करणारे अधिकारी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी बागल यांनी केली आहे वास्तविक पाहता नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो परंतु सदर यंत्रणा राबवत असताना अधिकारी व ठेकेदार ठीक काम करत नाहीत त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होऊन सुद्धा नागरिकांना व सुविधा होतात याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे अशा अधिकारी आणि ठेकेदार यांच्या वरती कठोर कारवाई होणं गरजेचे आहे जेणेकरून इतरांना यातून धडा मिळेल