Now Playing
सरकारनी घोषणा बाजी न करता प्रत्यक्ष कृती करावी आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रामदास आत्राम
shrimant surpam
(MAHARSHATRA, GADCHIROLI)
सरकारनी घोषणा बाजी न करता प्रत्यक्ष कृती करावी आरमोरी विधानसभा मतदार संघाचे आमदार रामदास आत्राम
आटपाडीच्या कचरा डेपोत पुन्हा एकदा भीषण आग
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विभागांचे जिल्हास्तरीय तालुका स्तरीय अधिकार्यांनी समन्वय अधिकारी म्हणून चोख जबाब दारी बजावली संपूर्ण भव्य उपक्रमाचे संनियंत्रण केले.
पालकमंत्री यांचे संकल्पनेतून साकारलेल्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी "या लोकोन्मुखी उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद.
जिद्द धैर्य आणि मेहनतीतून तरुण शेतकऱ्यांची जुगाड यंत्रणा पिकांच्या फवारणीत मंथन मडावी यांचे यश
रूठकर ट्रेन पकड़ने जा रहे प्यार के पैरों में गिरा प्रेमी, दृश्य देखकर मौके पर पहुंची पुलिस
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांचे आवाहन
अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही झाली पाहिजे,मोहसीन खान
रेणापूर खरोळा मारहाण प्रकरण,पोलिस निरीक्षकांनी दिली माहिती
राज्यस्त कर्तव्यदक्ष पुरस्काराने प्रमोद गोविंद भगत यांचा सन्मान
आ. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शेडापार्क येथील बांधकामाची पाहणी केली.
Comments (1)
shrimant surpam
17 Jul, 2025*विधानभवन, मुंबई – नियम २९३ अंतर्गत सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा होत असताना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रामदास मसराम यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.* *आमदार रामदास मसराम यांनी स्थानिक जनतेच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर तसेच आदिवासी भागातील विकासाच्या प्रलंबित कामांवर सरकारचे लक्ष वेधले. तसेच शिक्षण, आरोग्य, शेती व रोजगार निर्मिती यांसारख्या तातडीच्या विषयांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.* आमदार मसराम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, *“जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी केवळ घोषणा नकोत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी. शासनाने दुर्लक्षित भागांना न्याय देणे गरजेचे आहे.”* चर्चेदरम्यान त्यांनी मतदारसंघातील *रस्ते, वसतिगृहे, सिंचन प्रकल्प व पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत* या विषयांवरही ठोस सूचना मांडल्या.