Now Playing
जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी, आयुक्तांची मान्यता
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी, आयुक्तांची मान्यता
आटपाडीच्या कचरा डेपोत पुन्हा एकदा भीषण आग
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विभागांचे जिल्हास्तरीय तालुका स्तरीय अधिकार्यांनी समन्वय अधिकारी म्हणून चोख जबाब दारी बजावली संपूर्ण भव्य उपक्रमाचे संनियंत्रण केले.
पालकमंत्री यांचे संकल्पनेतून साकारलेल्या "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी "या लोकोन्मुखी उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद.
जिद्द धैर्य आणि मेहनतीतून तरुण शेतकऱ्यांची जुगाड यंत्रणा पिकांच्या फवारणीत मंथन मडावी यांचे यश
रूठकर ट्रेन पकड़ने जा रहे प्यार के पैरों में गिरा प्रेमी, दृश्य देखकर मौके पर पहुंची पुलिस
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांचे आवाहन
अल्पवयीन मुलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही झाली पाहिजे,मोहसीन खान
रेणापूर खरोळा मारहाण प्रकरण,पोलिस निरीक्षकांनी दिली माहिती
राज्यस्त कर्तव्यदक्ष पुरस्काराने प्रमोद गोविंद भगत यांचा सन्मान
आ. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी शेडापार्क येथील बांधकामाची पाहणी केली.
Comments (1)
Ashok Pawar MD
19 Jul, 2025जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी आयुक्तांची मान्यता शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष एडवोकेट गणेश जोगदर व शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शिवाजी नंदखेळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे महसुल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या केसेस जिल्हाधिकारी यांच्यासमोर आहेत त्या केसेस महिन्यातून एक दिवस जिल्हाधिकारी यांनी आटपाडी मध्ये येऊन चालवाव्यात मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की आटपाडी तालुका हा सांगली पासून जवळपास 125 किलोमीटर इतका दूर आहे शेतकऱ्यांना आटपाडी पासून सांगली पर्यंत जाण्यासाठी जवळपास तीन तास एवढा वेळ जातो व या केसेस बारा नंतर सुरू होतात त्यामुळे परत येताना शेतकऱ्यांना रात्री दहा वाजता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो शिवाय येण्या-जाण्याचा खर्चही होतो त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी खूप त्रास सोसावा लागतो शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी कमीत कमी महिन्यातून एक वेळा आटपाडीमध्येच केसेस चालवाव्यात अशी मागणी पुणे महसूल विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे यावर महसूल आयुक्त यांनी अर्जदार यांना सांगितलं की सदरची मागणी आम्हालाही मान्य आहे आम्ही अशाच पद्धतीने काम करण्याचा विचार करत होतो आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत आहोत असे आश्वासन अर्जदार यांना दिले आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नागरिकांचे न्याय मिळवण्यासाठी चे सांगलीचे हेलपाटे कमी होणार आहेत व न्याय कमी पैशात व कमी कष्टात मिळेल अशी आशा करायला हरकत नाही