Now Playing
जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी, आयुक्तांची मान्यता
Ashok Pawar MD
(MAHARSHATRA, SANGLI)
जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी, आयुक्तांची मान्यता
▶️....लखनऊ थाना क्षेत्र माड़ियांव...* मारपीट की सूचना देना युवक को पड़ा भारी.. *स्थानीय चौकी फैज़ुल्लागंज पर सूचना देकर घर वापस जा रहे पीड़ित युवको पर बेखौफ़ दबंगो ने कर दिया चाकू से हमला व फेका तेजाब...* *जिससे युवक हुए गंभीर रूप से घायल.....*
थाना पट्टी ट्रू सनशाइन एकेडमी में आयोजित वार्षिक समारोह में क्षेत्राधिकारी पट्टी मुख्य अतिथि के रूप #latest_news
बीजेपी का बौंसी शिव-पार्वती धाम में पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान
सहतवार कस्बा स्तिथ लिटिल स्टार स्कूल में मार्कशीट वितरण के दौरान विविध कार्यक्रम हुवे आयोजित
हनुमान धाम पर चिन्मयानंद पहुंचे शाहजहांपुर
जनपद मुजफ्फरनगर मे बाला जी जन्मोत्सव के शुभ अवसर पर लंबी लंबी जा
बौंसी एमके पब्लिक स्कूल सत्रारंभ पर पूजा-पाठ
अंजनी धाम में दिया हनुमान जन्मोत्सव का अनोखा स्वरूप आवास विकास क्षेत्र स्थित अंजनी धाम महोत्सव का जोरदार आयोजन
कोंच गल्ला मंडी के पास चार पहिया वाहन ने बाइक में मारी टक्कर, हादसे में बाइक सवार दो युवक घायल, चालक फरार
भितहां में हुई भीषण आगलगी में लाखों की क्षति, समाजसेवी मोहम्मद जुनैद ने किया साड़ी का वितरण।
Comments (1)
Ashok Pawar MD
19 Jul, 2025जिल्हा अधिकारी कोर्टातील केसेस आटपाडी मध्येच चालवाव्यात शेतकरी संघटनेची मागणी आयुक्तांची मान्यता शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष एडवोकेट गणेश जोगदर व शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष शिवाजी नंदखेळे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे महसुल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या केसेस जिल्हाधिकारी यांच्यासमोर आहेत त्या केसेस महिन्यातून एक दिवस जिल्हाधिकारी यांनी आटपाडी मध्ये येऊन चालवाव्यात मागणी करण्यात आली आहे या निवेदनामध्ये म्हटलं आहे की आटपाडी तालुका हा सांगली पासून जवळपास 125 किलोमीटर इतका दूर आहे शेतकऱ्यांना आटपाडी पासून सांगली पर्यंत जाण्यासाठी जवळपास तीन तास एवढा वेळ जातो व या केसेस बारा नंतर सुरू होतात त्यामुळे परत येताना शेतकऱ्यांना रात्री दहा वाजता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास होतो शिवाय येण्या-जाण्याचा खर्चही होतो त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी खूप त्रास सोसावा लागतो शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी कमीत कमी महिन्यातून एक वेळा आटपाडीमध्येच केसेस चालवाव्यात अशी मागणी पुणे महसूल विभागीय आयुक्त यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे यावर महसूल आयुक्त यांनी अर्जदार यांना सांगितलं की सदरची मागणी आम्हालाही मान्य आहे आम्ही अशाच पद्धतीने काम करण्याचा विचार करत होतो आम्ही तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत आहोत असे आश्वासन अर्जदार यांना दिले आहे त्यामुळे येत्या काळामध्ये नागरिकांचे न्याय मिळवण्यासाठी चे सांगलीचे हेलपाटे कमी होणार आहेत व न्याय कमी पैशात व कमी कष्टात मिळेल अशी आशा करायला हरकत नाही